नाराजांचा गैरसमज दूर करण्यात अनिल भाईदास पाटील यांना यश!

प्रभावी यंत्रणा कामास लावून आणली सूत्रबद्धता!! 
प्रभावी तिरंगी लढत असलेल्या अमळनेरात काही ठिकाणी अनिलदादा पाटील यांचे बद्दल जाहीर नाराजी होत असताना प्रतिक्रिया येताच प्रचार यंत्रणा डॅमेज कंट्रोल करीत नाराजी दूर करण्यास सरसावत असल्याने अनिल दादा पाटील आपत्ती निवारण करण्यात यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. 
प्रचारात त्यांनी आज तरी आघाडी घेतली असल्याने लढतीत चुरस वाढली आहे. 
विकासनिधी आणल्याचे मोठे भांडवल त्यांचे कडे असून त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त होत आहे.  
जयश्री ताई पाटील यांनी सहकारी पक्षाच्या नेते व कार्यकर्ते यांचे सोबत जोरदार प्रचार चालविला आहे. 
*जाहिरात

-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments