जब तक 'कैकई' ना हो कोई मंथरा 'कान' नही 'भर' सकती!

आणि बायको पुढे हतबल झालेला कोणताही दशरथ त्यास बळी पडू शकत नाही...
पण,
जर कुणी पुत्र प्रेमाने अंध झाला असेल तर 'मंथरा सारखे देखील धुतराष्ट्र् पुढे फिके' पडतात.. असा इतिहास आहे...!
व्हायरस कानात गेला की सारे उध्वस्त होऊन रामायण महाभारत घडते.
म्हणून कान 'साफ' ठेवा.. 
हलक्या कानाचे होऊ नका..
बघा, ऐका, खात्री करा 
आपली चूक असेल तर माघार घ्या... 
नक्की नवा इतिहास लिहाल. 
उघडा डोळे बघा नीट!!! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments