माजी नगरसेवक असल्याचा अनुभव गाठीशी असलेले, सामाजिक चळवळीतील केलेल्या कामांची शिदोरी, स्वच्छ चारित्र्य व सर्व समाजात असलेला व्यापक जनसंपर्क ही त्यांची शक्तीस्थाने आहेत.
श्रीराम आबाच हवेत म्हणून लोकांचा आग्रह होत असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचे श्रीराम चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
*जाहिरात
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
-
0 Comments