इंदिरा प्रवीण पाटील यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरण बदलू शकते का?

तांबेपुरा पंचक्रोशीतील मोठी घडामोड.. !!
●आधी उमेदवारी करायची नाही म्हणून प्रवीण पाटील यांनी का काढता पाय घेतला होता? 
नंतर इंदिरा पाटील यांचा अर्ज नामंजूर झाला, व कोर्ट आदेशाने  निवडणूक लांबून नवा डाव सुरू झाला, 
●या लांबलेल्या निवडणुकीत इंदिरा पाटील यांच्या उमेदवारीमुळे लोकांची आधी ठरलेली मते बदलतील ? 
प्रभागात पाकिटांची किंमत वाढेल का ? 
●अगदी शेवटच्या क्षणी निवडणूक लांबली पण त्या आधी ज्या उमेदवारांनी मोठा खर्च केला... त्यांना पुन्हा खर्च करणे परवडेल का? 
●जातीय समीकरण काय असेल? 
की अचानक 'मोठी घडामोड' घडून उमेदवार 'जैसे थे' राहतील?
या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे... दैनिक डेबूजी! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
कार्यकारी संपादक 
दै. डेबूजी

Post a Comment

0 Comments