गिरे तो भी टांग ऊपर!

यांना आता गीतेचे तत्वज्ञान आठवेल! 
आपल्याला लोकांनी नाकारले नव्हे भिरकावून दिले..  ते मान्य करून पराभव पचवता आला पाहिजे, पुढे भरपूर संधी येतीलच की? 
पण, मातीत लोळून आल्यावर लगेच गुलालाची हौस करणाऱ्याला कोण सांगणार ? 
निष्ठेच्या नावाखाली लगेच पुनर्वसनाची घाई करून टाटा बायबाय करणारे कधीच मोठे नहोते आणि नसतीलही.. 
एक अनसुनी कहाणी... सविस्तर उद्या!!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments